📘 लेखक: बी. एस. कांबळे
📄 वर्णन:
जोतीराव अस्पृश्य गणल्या गेलेल्या पददलितांचे पहिले उद्धारक, पहिले भारतीय स्त्री-शिक्षणाचे जनक, स्त्रियांच्या स्वातंत्र्याचे आणि हक्कांचे उद्गाते, दारिद्र्य निर्मूलन, चातुर्वर्ण्य व जातिभेद निर्मूलन करणारे आणि मानवी समानतेची घोषणा करणारे पहिले लोकनेते होते. आधुनिक भारताचे ते पहिले महात्मा आणि `सत्यमेवजयते’ या दिव्य तेजाने भारलेले पहिले सत्यशोधक होते. मला जे अधिकार आहेत, ते माझ्या अन्य देशबांधवांनाही असलेच पाहिजेत, असे जेव्हा भारतीय जनसमूह म्हणू लागेल, तेव्हाच जोतीरांवाचे स्वप्न साकारेल.





0 Comments