
टाईम्स ऑफ इंडिया(२२ सप्टेंबर १९९९) मध्ये एक रिपोर्ट प्रकाशित झाला आहे, ज्यामध्ये सांगितले गेले आहे की राजस्थनच्या एका गावात ११०(एकशे दहा वर्षांनी) पहिल्या वेळेस तिथल्या एका मुलीचे लग्न झाले. यासाठी की बाडमेर जिल्हाच्या या देवार गावात एका लांब कालावधीपर्यंत मुलीच्या जन्माचा रिपोर्ट मिळाला नाही. या स्थितीचे दुःखद कारण हे आहे की कोवळ्या निष्पाप मुली गळा दाबून किवा विष देऊन मरणाच्या दारात फेकल्या जातात. वृत्तपत्रानुसार आधुनिक प
ध्दतीचा भ्रूणहत्या करण्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो.
हुंड्यांच्या कारणामुळे नव वधूं हत्येच्या बातम्या वृत्तपत्रांमध्ये बरोबर येत राहतात.
0 Comments